Chanakya Niti: आचार्य चाणक्यांनी नीती शास्त्रमध्ये काही गोष्टीचा उल्लेख केला आहे. नीती शास्त्रमध्ये नोकरी, जीवन, व्यापार आणि नात्यामध्ये काही गोष्टीचा विचार केला गेला आहे. आचार्य चाणक्यांनी अशा पुरुषांना भाग्यशाली सांगितले आहे, ज्यांच्या स्त्रीया मध्ये हे गुण आहेत.

धार्मिक – नीती शास्त्राच्या अनुसार एक संस्कारी महिला कोणाचे हि जीवन खुशाल बनू शकते. ज्या स्त्रीला धर्म ग्रंथाचे ज्ञान आहे, जी शिक्षित आहे, अशा स्त्रीला बरोबर आणि चूकी यामधील अंतर कळते.
बचत करणारी महिला – चाणक्यच्या अनुसार जी स्त्री अडचणीच्या काळासाठी आपल्या स्वतः जवळ पैसा जमा करते, ती भाग्यशाली मानली जाते. अशा स्त्रीला माहित असते केव्हा पैसा खर्च करायचा कधी वाचवायचा. वाचवलेला पैसा नेहमी अडचणीच्या वेळी कामाला येतो.
हे पण वाचा: दुःखी राहणाऱ्या लोकांना या गोष्टीने मिळते शांती, चला पाहुया त्या गोष्टी
धैर्य – अशा महिला खूप भाग्यशालीआसता ज्या मध्ये धैर्यने सामना करते. पती सोबत ती उभी राहते, खरं आणि खोट्याचे फरक समजते आणि समजदारीने कोणताही निर्णय घेते.
गोड आवाज आणि चांगला व्यवहार – गोड आवाज असलेली व्यक्ती कोणालाही आपले बनू शकता. अशी महिला कोणाशी ही चांगला व्यवहार करू शकते. अशा महिलेला सर्वांचे आशीर्वाद प्राप्त भेटते. अशी आपल्या पतीसाठी खूप महिला भाग्यशाली मानली जाते.