Breaking News

Chanakya Niti: या 3 मार्गांनी कमावलेला पैसा कधीही व्यक्तीकडे राहत नाही

Chanakya Niti: आचार्य चाणक्य यांच्या नुसार चुकीच्या मार्गाने कमावलेला पैसा माणसाकडे कधीच राहत नाही. चुकीच्या पद्धतीने कमावलेली संपत्ती लवकर नष्ट होते. अशा पद्धतीने कमावलेला धन कधीही टिकत नाही.

Chanakya Niti gyan 1
Chanakya Niti: या 3 मार्गांनी कमावलेला पैसा कधीही व्यक्तीकडे राहत नाही

आचार्य चाणक्य यांनी नीती शास्त्रामध्ये संपत्तीशी संबंधित काही गोष्टी सांगितल्या आहेत. नीती शास्त्रात लिहिले आहे की, चुकीच्या मार्गाने कमावलेला पैसा कधीच माणसाकडे राहत नाही. या पद्धती कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.

हे पण वाचा : जवळचा मित्र असो किंवा जीवनसाथी यांच्या सोबत चुकूनही करू नका या गोष्टींवर चर्चा

धोखा देऊन  – आचार्य चाणक्यच्या अनुसार धोखा देऊन कमावलेला पैसा व्यक्ती जवळ कधीही टिकत नाही. घरांमध्ये पैसा असल्यावर पण बरकत राहत नाही. अशा लोकांचा सम्मान पण त्यांचे घरचे लोक करत नाही.

चोरीचे धन – चोरीनं कमावलेला पैसा आपल्या जवळ जास्त दिवस टिकत नाही. त्यात मिसळलेला शाप भविष्यात पाई-पाईवर अवलंबून राहू शकतो. म्हणूनच चोरी करून कधीही पैसे कमवू नका.

About Leena Jadhav