Chanakya Niti: आचार्य चाणक्यांच्या नीति शास्त्रमध्ये मनुष्यांच्या जीवना संबंधित खुप गोष्टीचा उल्लेख केला आहे यात धन, व्यापार, नाते आणि नौकरी संबंधित फार गोष्टीचा उल्लेख केला आहे. आचार्य चाणक्यांनी नीति शास्त्रमध्ये काही अशा गोष्टी बद्दल सांगितले आहे. ज्यांना माणसाने हलक्यात घेऊ नये. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या गोष्टी.
आचार्य चाणक्यांनी नीति शास्त्रमध्ये शत्रु, रोग आणि सांप इत्यादी बद्दल सांगितले आहे. यांना हलक्यात घेतल्यानी व्यक्ति आपल्या जीवनाला संकटात टाकू शकतो.

शत्रु
व्यक्तिने नेहमी आपल्या शत्रु पासुन सावधान राहावे. शत्रू संधी मिळाल्यावर कधी पण हमला करू शकतात, ते आपल्यासाठी धोकादायक सिद्ध होऊ शकतात. यामुळे तुम्हाला त्याच्या ताकतीचा अंदाजा असला पाहिजे.
Chanakya Niti: तुम्हाला कमी लेखणाऱ्या व्यक्तीला अशा प्रकारे उत्तर द्या आणि त्या व्यक्तीला धडा शकवा
रोग
आरोग्याची काळजी न घेतल्याने अनेक वेळा आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. जर आजारी पडला तर त्याच्यावर उपचार करा. आजारावर वेळीच उपचार न केल्यास तो जीवघेणा ठरू शकतो.
सांप
सांपा वर व्यक्तिने कधीच विश्वास करू नये. शांत बसलेला साप तुमच्यावर कधी पण हमला करू शकतो. यामुळे सापाशी अंतर बनवुन ठेवा, सापांना त्रास देऊ नका.