Chanakya Niti: आचार्य चाणक्यांनी नीतिशास्त्रामध्ये मनुष्य जीवना संबंधित काही गोष्टीचा उल्लेख केला आहे. या गोष्टीचे पालन करून व्यक्तीला आपल्या जीवनात यश भेटेल. आचार्य चाणक्यांनी नीतिशास्त्रामध्ये काही अशा गोष्टीचा उल्लेख केला ज्या पासून लोकांनी थोडे लांबच राहिले पाहिजे. गोड बोलणारे आचार्य चाणक्यच्या नुसार व्यक्तीला गोड बोलणाऱ्या व्यक्ती पासून लांबच राहिले पाहिजे, …
Read More »Chanakya Niti: जीवनामध्ये या गोष्टी गुप्त ठेवायला पाहिजे, नाहीतर शत्रू घेतील त्याचा फायदा
Chanakya Niti: आचार्य चाणक्य यांच्या नीती या आजच्या काळात देखील लोकांना मार्गदर्शन करतात. आचार्य चाणक्यांनी आपल्या नीतिशास्त्रात मनूष्य जीवनात जोडणाऱ्या पैलूंचे विस्ताराचे वर्णन केले आहे. त्यांच्यामुळे माणसाचे आयुष्य तर सुधारतेच पण त्याला प्रत्येक टप्प्यावर यशही मिळते. आपल्या नीतिशास्त्र मध्ये आचार्य चाणक्य म्हणतात अशी काही गोष्टी आहे ज्या मनुष्याने गुप्त ठेवायला …
Read More »Chanakya Niti: तुम्हाला सुखी वैवाहिक जीवन हवे असेल तर या गोष्टी लक्षात ठेवा
Chanakya Niti: आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीतिशास्त्र चाणक्य नीतीमध्ये काही गोष्टींबद्दल सांगितले आहे, विवाह किंवा इतर कोणत्याही नातेसंबंधात जोडीदाराची परीक्षा घेणे खूप महत्वाचे आहे. सुखी वैवाहिक जीवनासाठी तुमचा जोडीदार चांगला असणं सर्वात महत्त्वाचं आहे. जोडीदार चांगला असेल तरच तुमचे आयुष्य आनंदी आणि आरामात जाते. म्हणूनच लग्नाआधी जोडीदाराची निवड नेहमी काळजीपूर्वक …
Read More »Chanakya Niti: भू दान, कन्यादान आणि अन्नदान पेक्षा पण श्रेष्ठ एक दान आहे, जाणून घ्या ते कोणते दान आहे
Chanakya Niti: आचार्य चाणक्य हे भारतातील त्या दिग्गज राजकारण्यांपैकी एक होते, ज्यांनी चंद्रगुप्त मौर्य या आपल्या सामान्य मुलाला, संपूर्ण राजवटीचा सम्राट बनवले. राजकारण आणि राज्यकारभाराशी निगडीत मुद्द्यांचे अनुभवी चाणक्य यांनीही जीवनाविषयी अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. त्यांचे म्हणणे आजही खरे ठरते. चाणक्यांनी लिहिलेले नीति शास्त्र आज पण लोकांसाठी यशाचा मूल …
Read More »Chanakya Niti: कोणाचे व्यक्तिमत्व तपासण्यासाठी लक्षात ठेवा चाणक्याच्या या ३ गोष्टी, कधी नाही होणार धोका
Chanakya Niti: लोकप्रिय मुत्सद्दी आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीतिशास्त्र ‘चाणक्य नीती’ मध्ये जीवन योग्य मार्गाने जगण्याचे काही मार्ग सांगितले आहेत. जर तुम्हाला जीवनात यश मिळवायचे असेल तर चाणक्याच्या काही धोरणे तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतात. चाणक्य नीतीमध्येही अशा काही पद्धती सांगण्यात आल्या आहेत, ज्याच्या मदतीने तुम्ही एखाद्या व्यक्तीची परीक्षा घेऊ …
Read More »Chanakya Niti: जीवनसाथी निवडताना या गोष्टींचा विचार करा, नाही तर लग्ना नंतर पश्चात्ताप करायला नको
Chanakya Niti: आचार्य चाणक्य म्हणतात कि लग्न झालेले पती आणि पत्नी त्यांच्या जीवनात आलेले मोठ्यात मोठे संघर्ष पण ते सोपे बनून टाकता. यासाठी व्यक्तीला जीवनसाथी निवडण्याच्या पहिले त्यामध्ये किती चांगले गुण आहे ते आवश्यक बघायला हवे. आचार्य चाणक्य यांनी जीवनसाथी निवडायच्या पहिले ४ गुणा ओळखायला हवे असे सांगितले. कारण तुम्ही …
Read More »Chanakya Niti: आयुष्यभर असा लोकांपासून दूर राहिले पाहिजे, नाही तर होईल पश्चाताप
Chanakya Niti: आचार्य चाणक्यने निती शास्त्रामध्ये जवळपास प्रत्येक क्षेत्राशी संबंधित गोष्टी सांगितल्या आहेत. या गोष्टींचे पालन केल्याने माणूस आपले जीवन यशस्वी करू शकतो. आचार्य चाणक्यांचे धोरणे आज पण एवढीच संबंधित आहे जेवढी की पहिले होती. आचार्य चाणक्यांनी या धोरणाच्या बळावर एक साधारण अशा बालक चंद्रगुप्त मौर्यला सम्राट बनवुन टाकले. आचार्य …
Read More »Chanakya Niti: या सवयींमुळे वैवाहिक जीवन उद्ध्वस्त होऊ शकते, त्यामुळे त्यांना लगेच सोडा
Chanakya Niti: आचार्य चाणक्यांनी नीति शास्त्रामध्ये मनुष्याच्या जीवना संबंधित खुप गोष्टी सांगितल्या आहे नीति शास्त्रामध्ये वैवाहिक जीवना संबंधित खुप गोष्टी बद्दल सांगितले आहे. या गोष्टीचे पालन करून तुम्ही वैवाहिक जीवनाला आनंदी बनवु शकता, चला पाहुया कोणत्या या गोष्टी. राग – वैवाहिक जीवनात कोणत्या गोष्टीवर राग येऊन एकमेकांना अपशब्द बोलणे योग्य …
Read More »Chanakya Niti: महिलांच्या बाबतीत जे लोक या गोष्टी लक्षात ठेवत नाही, त्याने पूर्ण समाजाचे नुकसान होऊ शकते
Chanakya Niti: महिलां बद्दल आचार्य चाणक्यांनी सांगितले आहे की, महिलेचे स्थान नेहमी सरोत्तम असते, देव पण त्यांना सन्मान देऊन त्याची पुजा करतात. यामुळे समाजात त्यांच्या भूमिकांना दुर्लक्षित करू शकत नाही आणि तसे केले पाहिजे. उत्तम समाज घडवण्यात महिलांची भूमिका महत्त्वाची आहे. आचार्य मानतात की पुरुषांसारखे महिलाच्या शिक्षणावर पुर्ण लक्ष दिले …
Read More »Chanakya Niti: व्यापार करण्यांसाठी खूप कामाच्या आहे चाणक्य यांच्या या नीती
Chanakya Niti: जीवनात यश मिळण्यासाठी जास्तीत जास्त पैसा कमवणे जरुरी आहे. हे प्रत्येक माणसाचे स्वप्न असते. पण काही वेळेस मेहनत करून पण अपयशाचे सामने करावे लागते. अशा वेळी व्यक्ती निराश होऊन जाते. विचार करण्याच्या व समजण्याचा स्थिति नसते असा वेळेस जर अपयश सामना करावे लागतो. जीवनामध्ये निराश होऊ नये आचार्य …
Read More »