आपण ज्या भाग्यवान राशी बद्दल बोलत आहोत त्या राशींवर भगवान कालभैरव आपले कृपा आशीर्वाद देणार आहेत. भरपूर कष्ट केले तरी देखील आता पर्यंत त्याचा मोबदला मिळत नव्हता, आता तुमच्या मेहनतीचे मोठे फळ मिळणार मिळणार आहे.
व्यापारी आणि व्यवसायिक लोकांना नवीन ऑर्डर मिळू शकते, जी खूप फायदेशीर ठरेल. संपर्क क्षेत्र चांगले राहील. आपल्याकडे व्यवसायासाठी परदेशात जाण्याची योजना असेल तर सर्वात शुभ काळ.
कार्य कुशलतेने पूर्ण करण्यास सक्षम असेल. आर्थिक दृष्टीकोनातून वेळ अनुकूल आहे. नफ्याची चांगली संधी आहे. पैसे मिळण्याची चांगली संधी आहे. पैसा मिळविण्यावर आणि भविष्यासाठी तिची सुरक्षित गुंतवणूक यावर लक्ष केंद्रित केले जाईल.
आर्थिक बाबतीत प्रगती करेल. व्यवसायाच्या प्रयत्नांना यश मिळेल. एखादे कार्य पूर्ण झाल्याने आत्मविश्वास वाढेल. चांगले संबंध तयार होतील. आर्थिक बाजू मजबूत असेल. आपल्याला मित्र वर्ग आणि विशेषत: महिला मित्रांकडून लाभ मिळेल.
परकीय स्रोतातून नफा मिळण्याची शक्यता आहे. संपत्ती साठवण्याचे प्रयत्न यशस्वी होतील. जुनी गुंतवणूकही आज फलदायी ठरेल. घरात सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध असतील.
सरकारी क्षेत्रांनाही याचा फायदा होण्याची अपेक्षा आहे. सामाजिक कार्यक्रमात आदर वाढेल आणि अडकलेले काम पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. यश मिळेल आर्थिक दृष्टीकोनातून वेळ चांगला आहे.
जंगम किंवा स्थावर मालमत्ता वाढेल. कौटुंबिक आणि व्यवसायाची प्रतिष्ठा वाढेल. राजकीय पाठबळ मिळू शकेल. कौटुंबिक प्रतिष्ठा वाढेल. शिक्षण स्पर्धेच्या क्षेत्रात तुम्हाला यश मिळेल.
भगवान काळ भैरवाच्या भक्तीने व्यक्तीला शत्रू मुक्ती मिळते, कोणतेही संकट येत नाही जर आलेच तर सहज निरसन होते, कोर्ट कचेरीत यश मिळते, या शिवाय शनी प्रकोपातून सुटका होते, आपण हि त्यांचे स्मरण करा आणि लिहा “ओम काल भैरवाय नमः”, ज्या राशींचे भाग्य चमकणार आहे त्या राशी मिथुन, मकर, तुला, मेष, धनु, वृश्चिक आहेत.
टीप: तुमच्या कुंडली आणि राशीच्या ग्रहांच्या आधारावर तुमच्या जीवना मध्ये घडणाऱ्या घटना वर उल्लेख केलेल्या घटनांच्या पेक्षा वेगळ्या होऊ शकतात. सविस्तर संपूर्ण माहितीसाठी तुम्ही कोणत्याही तज्ञ ज्योतिषाचा सल्ला घेऊ शकता.