Chanakya Niti: आचार्य चाणक्य एक महान विद्वान ज्यांच्या नीती आज पण प्रासंगिक आहे. चाणक्य एक कूटनीतिज्ञ, राजनीतिज्ञ आणि समाज सेवक होते. त्यांच्या नीती इतक्या प्रभावी होत्या कि त्यांनी एका साधारण मुलाला चंद्रगुप्त मौर्यला शासक बनवले. चाणक्य नीती मध्ये पति-पत्नीच्या नात्या मध्ये पारिवारिक जीवन आणि यश यांना घेऊन काही मत्त्वाच्या गोष्टीचा …
Read More »Chanakya Niti: आचार्य चाणक्यांच्या मते अशी महिला पुरुषसाठी असते भाग्यशाली
Chanakya Niti: आचार्य चाणक्यांनी नीती शास्त्रमध्ये काही गोष्टीचा उल्लेख केला आहे. नीती शास्त्रमध्ये नोकरी, जीवन, व्यापार आणि नात्यामध्ये काही गोष्टीचा विचार केला गेला आहे. आचार्य चाणक्यांनी अशा पुरुषांना भाग्यशाली सांगितले आहे, ज्यांच्या स्त्रीया मध्ये हे गुण आहेत. धार्मिक – नीती शास्त्राच्या अनुसार एक संस्कारी महिला कोणाचे हि जीवन खुशाल बनू …
Read More »Chanakya Niti: दुःखी राहणाऱ्या लोकांना या गोष्टीने मिळते शांती, चला पाहुया त्या गोष्टी
Chanakya Niti: आचार्य चाणक्य यांची धोरणे आणि विचार बहुतेक लोकांना कठीण आणि कठोर वाटतात. परंतु त्यांचे शब्द हे जीवनाचे खरे सत्य आहे. त्यांचे शब्द आजपण लोकांना मार्गदर्शन करतात. चाणक्यांनी प्रगती करण्यासाठी अनेक रहस्ये सांगितली आहेत, ज्यांनी ती माहिती करून घेतली आहे, त्यात डोकावले आहे, अपयश त्यांना स्पर्शही करू शकत नाही. …
Read More »Chanakya Niti: माणसाने या प्राणी आणि पक्षांच्या या गुणां मधून घेतली पाहिजे शिकवण
Chanakya Niti: आचार्य चाणक्यांनी नीति शास्त्रमध्ये प्रत्येक क्षेत्रा संबंधित गोष्टीचा उल्लेख केला आहे. या गोष्टीचे पालन करून व्यक्ती आपल्या जीवनाला यशस्वी बनवु शकतो. आचार्य चाणक्यांनी नीति शास्त्रमध्ये प्राणी आणि पक्षीच्या गुणा बद्दल पण सांगितले आहे. या गुणांमधून माणूस जीवनाचे धडे घेऊ शकतो. आचार्य चाणक्यांनी नीति शास्त्रमध्ये खुप गोष्टीचा उल्लेख केला …
Read More »Chanakya Niti: हे 4 मंत्र बदलुन देतात माणसाचे जीवन, नाही राहत कोणत्या गोष्टीची कमी
Chanakya Niti: आचार्य चाणक्यांनी आनंदित जीवनाचे खुप मार्ग सांगितले आहे. जर त्यांनी सांगितलेल्या गोष्टी आत्मसाथ केल्या तर माणसासाठी कोणता त्रास मोठा राहत नाही आणि तो प्रत्येक समस्याचे समाधान सहज रित्या शोधुन घेतो. आचार्य चाणक्यांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट मौल्यवान आहे. शेकडो वर्षांपूर्वीच्या परिस्थितीकडे बघून त्यांनी सांगितलेल्या गोष्टी आजच्या काळात हि समजून …
Read More »Chanakya Niti: हे लोक शत्रूपेक्षा जास्त प्राणघातक ठरतात,त्यांच्याकडून कधीही मदत घेऊ नका
Chanakya Niti: आचार्य चाणक्य एक महान कूटनीतिज्ञ, राजनीतिज्ञ, अर्थशास्त्री आणि समाजशास्त्री होते. त्यांनी नीति शास्त्रमध्ये खुप गोष्टीचा उल्लेख केला आहे. या गोष्टीचा पालन करून व्यक्ति आपल्या जीवनाला यशस्वी बनवू शकतो. आचार्य चाणक्यांनी नीति शास्त्रमध्ये काही अशा लोकांबद्दल उल्लेख केला आहे, ज्यांच्या कडून कधी मदत मागु नये. या लोकांना मदत मागणे …
Read More »Chanakya Niti: या 3 मार्गांनी कमावलेला पैसा कधीही व्यक्तीकडे राहत नाही
Chanakya Niti: आचार्य चाणक्य यांच्या नुसार चुकीच्या मार्गाने कमावलेला पैसा माणसाकडे कधीच राहत नाही. चुकीच्या पद्धतीने कमावलेली संपत्ती लवकर नष्ट होते. अशा पद्धतीने कमावलेला धन कधीही टिकत नाही. आचार्य चाणक्य यांनी नीती शास्त्रामध्ये संपत्तीशी संबंधित काही गोष्टी सांगितल्या आहेत. नीती शास्त्रात लिहिले आहे की, चुकीच्या मार्गाने कमावलेला पैसा कधीच माणसाकडे …
Read More »Chanakya Niti: जवळचा मित्र असो किंवा जीवनसाथी यांच्या सोबत चुकूनही करू नका या गोष्टींवर चर्चा
Chanakya Niti: आचार्य चाणक्य यांनी आपल्या ग्रंथ चाणक्य नीतीमध्ये लोकांना जीवन योग्य पद्धतीने जगण्याची कला शिकवली आणि त्या छोट्या चुका सुधारण्याबद्दल सांगितले, ज्या आपण नकळत करतो आणि त्याचा फटका आपल्याला सहन करावा लागतो. आचार्य चाणक्यचे म्हणणे होते कि जेव्हा आपण कोणावर विश्वास करतो, डोळे बंद करुण करतो. त्यांच्याशी आपण काहीही …
Read More »Chanakya Niti: या 4 परिस्थिती व्यक्तिला गुदमरणारे जीवन जगण्यास भाग पाडतात
Chanakya Niti: आचार्य चाणक्यांनी एक श्लोकद्वारे 4 असा परिस्थिती बद्दल सांगितले आहे. जर या परिस्तिथी कोणत्या माणसाच्या जीवनात आल्या तर त्यांच्यासाठी जीवन जगणे पण आवघड होऊन जाते. तो प्रत्येक क्षणी गुदमरून जीवन जगतो. कान्तावियोगः स्वजनापमानं ऋणस्य शेषं कुनृपस्य सेवा, दारिद्र्यभावाद्विमुखं च मित्रं विनाग्निना पञ्च दहन्ति कायम् चाणक्याच्या वरील श्लोकचा अर्थ पुढील …
Read More »Chanakya Niti: आत्मसात करा ह्या युक्ती कठीण काळात प्रत्येक समस्येतून सहज मार्ग काढू शकाल
Chanakya Niti: आचार्य चाणक्यांनी नीति शास्त्रमध्ये खुप गोष्टीचा उल्लेख केला आहे. या गोष्टीचे पालन करून व्यक्ति आपल्या जीवनाला यशस्वी बनवु शकतो. जीवनात येणाऱ्या कठीण काळाचा सामना करू शकतो. आचार्य चाणक्य हे महान विद्वान तसेच शिक्षक होते. आपल्या धोरणांच्या जोरावर त्यांनी एका सामान्य मुलाला चंद्रगुप्ताला सम्राट बनवले. आचार्य चाणक्य यांनी नीतिशास्त्रात …
Read More »