Chanakya Niti: आचार्य चाणक्यनी कूटनीति आणि शासनच्या व्यतिरिक्त सामाजिक जीवनात कोणत्या गोष्टी जवळ लक्ष दिले पाहिजे, यासाठी काही गोष्टी सांगितल्या आहे. त्यांनी सांगितलेल्या गोष्टी आज पण प्रासंगिक आहे. चाणक्यांनी नीती ग्रंथा मध्ये जीवनाच्या प्रत्येक क्षणाचा उल्लेख केला आहे. बालपण, तारुण्य आणि वृद्धापकाळ या प्रत्येक टप्प्याबद्दल अनेक महत्त्वाच्या गोष्टींचे वर्णन केले …
Read More »Chanakya Niti: व्यक्ति ने ताबडतोब सोडून दिल्या पाहिजे या सवयी, नाही तर होऊ शकतो नाश
Chanakya Niti: नीतिशास्त्रामध्ये आचार्य चाणक्यांनी माणसाच्या जीवना संबंधित खुप गोष्टीचा उल्लेख केला आहे. आज पण या गोष्टी तेवढीच संबंधित आहे जेवढी की पहिले होत होती. आज पण तरुण एका यशस्वी जीवनासाठी या धोरणाचे पालन करतात. आचार्य चाणक्यांच्या मतानुसार परिश्रम न करता माणसाला जीवनात संघर्ष करावा लागतो. नीति शास्त्राच्या मतानुसार प्रत्येक …
Read More »Chanakya Niti: तरुणांना नसाव्यात या सवयी, असतील तर होईल त्रास, जाणून घ्या त्या सवयी बद्दल
Chanakya Niti: आचार्य चाणक्यांनी नीति शास्त्रमध्ये माणसाच्या जीवना संबंधित खुप गोष्टीचा उल्लेख केला आहे. या गोष्टीचे पालन करून व्यक्ति आपल्या जीवनाला सफल बनवु शकतो. आचार्य चाणक्यांनी नीति शास्त्रमध्ये प्रत्येक क्षेत्राचा उल्लेख केला आहे. या धोरणाचे पालन करून माणुस आपल्या जीवनातील मोठ्यात मोठ्या संकटाला पार करू शकतो. आचार्य चाणक्यांनी नीति शास्त्रमध्ये तरुणा …
Read More »Chanakya Niti: आचार्य चाणक्यांच्या मतानुसार या प्रकारचे धन मानले जाते सर्व श्रेष्ठ, जाणून घ्या ते कोणते धन आहे
Chanakya Niti: आचार्य चाणक्य हे एक असे महापुरुष होते जे अर्थशास्त्री, कूटनीतिज्ञ आणि उत्तम रणनीतीकार म्हणून त्यांची ओळख होती. त्यांनी सांगितलेल्या गोष्टी आजपण तेवढीच संबंधित आहे जेवढी की पहिले होती. चाणक्याची धोरणे एवढी प्रभावित आहे की आजपण लोक त्यांना आपल्या जीवनात आत्मसाथ करण्याधी एकदा पण विचार करत नाही. चाणक्याचे बौद्धिक …
Read More »Chanakya Niti: चाणक्यांनी अपयशातुन तीन गोष्टी शिकायला सांगितले आहे ज्या यशाकडे घेऊन जातात
Chanakya Niti: आचार्य चाणक्यांना त्यांच्या बुद्धिमत्तेसाठी ओळखले जाते, त्यांचे धोरणे आजपण लोकांचे मार्गदर्शन करतात. चाणक्य मानतात की जिथे यशात आनंद आहे तर अपयशात शिकवण. आचार्य चाणक्यांच्या मतानुसार आपल्याला यशस्वी होण्यासाठी कोणतेही सूत्र नाही. हे माणसाला आपल्या लक्ष्यच्या प्रति तयारी, मेहनत आणि अपयशातून शिकण्याचे बक्षीस आहे. चाणक्याने अपयशा मधून तीन गोष्टी …
Read More »Chanakya Niti: जीवनात प्रगती करण्यासोबतच आर्थिक संकट दूर करतात हे चाणक्याचे श्लोक
Chanakya Niti: आचार्य चाणक्यांनी कूटनीतिज्ञच्या सोबत चांगल्या शिक्षकाची पण भूमिका निभावली आहे. चाणक्यांनी लोकांना नेहमी जीवनात चांगले सल्ले दिले. ज्यामुळे ते सुखात आणि समझदारीने जगु शकतात. चाणक्यांनी सर्व परिस्थितिचे अध्ययन केले आहे. जीवनाच्या प्रत्येक बाजूचे बारकाईने लोकांच्या मदतीला तयार राहतात. आपल्या ग्रंथात चाणक्य नीति मध्ये आचार्यनी नवरा, बायको, भाऊ, बहीन, …
Read More »Chanakya Niti: ह्या ३ गोष्टी कोणत्या हि परिस्थितीत मिळाल्या तर स्वीकारताना जगाचा विचार करू नका
Chanakya Niti: आचार्य चाणक्यांच्या ग्रंथात चाणक्य नीतिमध्ये लिहिलेल्या खुप गोष्टी जीवनाच्या प्रत्येक परिस्थितीला मार्गदर्शन करतात. जर माणुस या गोष्टीना जीवनात आत्मसाथ करतो तर चांगले आणि वाईट यातील फरक सहज समजु शकतो. आपल्या जीवनात येणाऱ्या कठीण परिस्थितींना टाळू शकतो. इथे पाहुया काही असा गोष्टी ज्यांना आचार्यांनी लगेच आत्मसाथ करायला सांगितले आहे. …
Read More »Chanakya Niti: या 3 गोष्टीना कधी समजु नका कमजोर, ठरू शकतात घातक
Chanakya Niti: आचार्य चाणक्यांच्या नीति शास्त्रमध्ये मनुष्यांच्या जीवना संबंधित खुप गोष्टीचा उल्लेख केला आहे यात धन, व्यापार, नाते आणि नौकरी संबंधित फार गोष्टीचा उल्लेख केला आहे. आचार्य चाणक्यांनी नीति शास्त्रमध्ये काही अशा गोष्टी बद्दल सांगितले आहे. ज्यांना माणसाने हलक्यात घेऊ नये. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या गोष्टी. आचार्य चाणक्यांनी …
Read More »Chanakya Niti: तुम्हाला कमी लेखणाऱ्या व्यक्तीला अशा प्रकारे उत्तर द्या आणि त्या व्यक्तीला धडा शकवा
Chanakya Niti: आचार्य चाणक्याच्या मते नीती शास्त्रमध्ये काही गोष्टीचा उल्लेख केला आहे. काही लोक नेहमी दुसऱ्याला कमी लेखतात, वाईट बोलतात, अपमान करतात. त्याबद्दल इथे चाणक्य यांनी काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहे. या टिप्स फॉलो करून तुम्ही त्या व्यक्तीला धडा शिकवू शकता. शांत रहा काही वेळा समोरचे असे बोलून देता कि …
Read More »Chanakya Niti: अशी लोक कोणाचेच दुःख समजू शकत नाही, त्यांच्या पासून दूर राहण्यातच फायदा आहे
Chanakya Niti: आचार्य चाणक्य एक महान कूटनीतिज्ञ, अर्थशास्त्री आणि राजनीतिज्ञ होते. तेवढेच नाही तर ते महान शिक्षक पण होते. त्यांनी आपल्या धोरणाच्या आधारावर एका साधारण मुलाला चंद्रगुप्तला सम्राट बनवले. त्यांनी सांगितलेल्या धोरणाच पालन युवा आज पण जीवनात यश मिळण्यासाठी करतात. नीति शास्त्रमध्ये आचार्य चाणक्यांनी जवळपास सगळयाच क्षेत्र संबंधित माहितीचा उल्लेख …
Read More »