Chanakya Niti: आचार्य चाणक्यांनी नीति शास्त्रमध्ये प्रत्येक क्षेत्रा संबंधित गोष्टीचा उल्लेख केला आहे. या गोष्टीचे पालन करून व्यक्ती आपल्या जीवनाला यशस्वी बनवु शकतो. आचार्य चाणक्यांनी नीति शास्त्रमध्ये प्राणी आणि पक्षीच्या गुणा बद्दल पण सांगितले आहे. या गुणांमधून माणूस जीवनाचे धडे घेऊ शकतो.
आचार्य चाणक्यांनी नीति शास्त्रमध्ये खुप गोष्टीचा उल्लेख केला आहे जीवनात यशस्वी होण्यासाठी लोक आजपण आचार्य चाणक्याच्या धोरणाचे पालन करतात. या गोष्टीचे पालन करून व्यक्ति मोठ्यात मोठ्या समस्याना पार करू शकतो. आचार्य चाणक्यांनी नीति शास्त्रमध्ये प्राण्यांच्या आणि पक्षीच्या गुणाबद्दल पण सांगितले आहे याच्या गुणां मधून माणूस जीवनाचे धडे घेऊ शकतो.
सांप – सांपाचे पाय नसतात. तो नेहमी रेंगून चालतो पण कधीच कमजोर दिसत नाही. त्यानी आपल्या कमजोरीला ताकत बनवुन घेतले आहे. त्याच्या वेगामुळे आणि विषामुळे लोक त्याला घाबरतात.
सिंह – आचार्य चाणक्यांच्या मते, व्यक्ती सिंहा कडून एकाग्रता शिकू शकतो. सिंह मोठ्या एकाग्रतेने शिकार करतो. तो कधीच आळस करत नाही. म्हणूनच कधीही कोणत्या वस्तुचा लहान-मोठे विचार करू नका. या गुणामुळे आपल्याला जीवनात यश मिळते.
हे पण वाचा : हे 4 मंत्र बदलुन देतात माणसाचे जीवन, नाही राहत कोणत्या गोष्टीची कमी
गरुड – गरुड आपले लक्ष्य कधीच चुकवत नाही. लक्ष्य चुकवू नये हे गरुडाकडून शिकता येते. म्हणूनच आयुष्यात कोणताही निर्णय घाईघाईने घेऊ नका. प्रत्येक परिस्थितीत शहाणपणाने निर्णय घ्या.
गाढव – गाढवासारखे ध्येय न ठेवता कष्ट करू नका. नेहमी आपले ध्येय निश्चित करा. यामुळे तुमची प्रतिभा वाढेल. अन्यथा, तुम्ही आयुष्यभर गुलामगिरी करत राहाल.