Chanakya Niti: आचार्य चाणक्य यांनी नीतिशास्त्रात मानवी जीवनातील अनेक महत्त्वाच्या पैलूंबद्दल सांगितले आहे. या गोष्टींचे पालन केल्याने माणूस आपले जीवन यशस्वी करू शकतो. चाणक्य नीतीमध्येही अशा काही घटना सांगितल्या आहेत ज्यामुळे मानवी जीवन नरक बनू शकते. जाणून घेऊया कोणत्या आहेत या घटना. आचार्य चाणक्य यांच्या अनुसार काही घटनां अशा होतात ज्यामुळे व्यक्तीचे जीवन सौभाग्य आणि दुर्भाग्य मध्ये बदलू शकते. यामध्ये घर, घरगुती आणि पैशांशी संबंधित घटनांचा समावेश आहे.

जीवनसाथी साथ न भेटणे – आचार्य चाणक्यांनी नीती नुसार, एक असे नाते असते जे जीवनभर साथ निभावते. पण पती आणि पत्नी मध्ये कोणी एक पण जिवंत नाही राहिले तर त्या दोघाचे जगणे असंभव होऊन जाईल. वृद्धावस्था मध्ये त्रास होतो. जीवन दुःखाने भरले जाते.
Chanakya Niti: या लोकांच्या जवळ धन टिकत नाही, सतत राहते पैशांची कमतरता
भांडवल गमावणे -सुखी आणि समृद्ध जीवनासाठी पैसा असणे अत्यंत आवश्यक आहे. जर काही कारणाने तुमची जीवन पुंजी गेली तर तुम्हाला खूप वाईट परिस्थितीला सामोरे जावे लागू शकते. गरज असताना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागेल. एक सुखी जीवनात पैसा फार महत्वाचा असतो. कोणत्या कारणामुळे जर आपली पुंजी हरवून जाते त्यामुळे आपल्याला वाईट प्रसंगाचा सामना करावा लागतो. काम पडल्यावर आथिर्क समस्याचे सामना करावे लागते.
कोणाच्या घरात राहणे – आचार्य चाणक्यच्या नीती नुसार काही कारणामुळे माणसाला जर कोणाच्या घरात रहावे लागेल तर दुर्भाग्यची गोष्ट आहे. त्यामुळे व्यक्ती दुसऱ्यावर अवलंबून असतो. त्याला दुसऱ्याच्या मर्जी अनुसार जगावे लागते. यामुळे माणसाचा आत्मसन्मान संपून जाते.