Breaking News

Dharm

Chanakya Niti: यशाचा मार्ग सोपे करतात, आचार्य चाणक्य यांचे हे विचार

Chanakya Niti: महान अर्थशास्त्री चाणक्य यांच्या नीतीचे अनुसरण करून कोणी ही माणूस यशाच्या मार्गावर पोहचू शकते. कूटनीतिज्ञ आचार्य चाणक्य यांनी यशस्वी आणि आनंदी जीवनासाठी काही खास गोष्टी सांगितल्या आहेत. या गोष्टी व्यक्तीला वाईट वेळेत मात करण्यास मदत करतात, तसेच त्याला संकटांपासून वाचवतात. जे लोक या गोष्टीचे अनुसरण करतात  त्यांचे जीवन …

Read More »

Chanakya Niti: चुकूनही नका करू या लोकांसोबत वाद किंवा भांडण, नाही तर होऊ शकते तुमचे नुकसान

Chanakya Niti shastra

Chanakya Niti: राग करणे हे प्रत्येक माणसांच्या स्वभावात आहे. पण काही वेळेस न काही करता पण राग येतो. चुकीच्या वेळेस, चुकीच्या ठिकाणी आलेला राग पण आपले काम बिघडू शकते. रागामध्ये माणूस कोणती ही गोष्ट बोलत असतांना तो भानावर नसतो. तो रागाच्या भरात चांगले वाईट काहीही बोलून जातो. पण राग शांत …

Read More »

Chanakya Niti: चाणक्याच्या या गोष्टींचा करा विचार, देवी लक्ष्मीची सदैव राहील कृपा

Chanakya Niti Shastra

Chanakya Niti: ज्याच्यावर देवी लक्ष्मी प्रसन्न होते त्यांच्या घरची संपत्ती कधीही कमी होत नाही. अशा परिवाराला सुख संपत्ती सोबत पैशाचा पण लाभ होतो. आचार्य चाणक्य यांनी पैशाला घेऊन काही विचार मांडले आहेत. आचार्य चाणक्य यांनी देवी लक्ष्मीला खुश करण्यासाठी काही गोष्टी सांगितलेल्या आहे. या गोष्टी विचारात घेतल्या तर महालक्ष्मी नेहमी …

Read More »

Chanakya Niti: चाणक्याच्या या गोष्टीत लक्ष्यात ठेवल्या तर पडेल पैशांचा पाऊस, प्रत्येक जण करेल सलाम

Chanakya Niti vichar

Chanakya Niti: आचार्य चाणक्य यांना कौटिल्य आणि विष्णुगुप्त या नावाने ओळखले जाते. ते एक कुशल राजनीतिज्ञ होते. त्यांच्या बद्दल सांगितले जाते कि ते नेहमी आपल्या लक्ष्या प्रति समर्पित राहा. जे काम करण्याचे ठरवले आहे ते पूर्ण केल्या शिवाय ते मागे झाले नाही. आचार्य चाणक्य यांची नीती आज पण माणसाला मार्गदर्शन …

Read More »

Chanakya Niti: केवळ संकटातच नव्हे तर, अशा परिस्थितीत ही समजूतदारपणे वागले पाहिजे

Chanakya Niti

Chanakya Niti: आचार्य चाणक्याचे ज्ञान आणि बुद्धि कौशल प्रभावी आहे. त्या आधारावर त्यांनी एका सामान्य मुलाला राज्यकर्ता म्हणून गादीवर बसवले होते. त्या बालकाचे नाव जगात चंद्रगुप्त मौर्य या नावाने ओळखले जाते. चाणक्य यांनी आयुष्यभर लोकांना योग्य मार्ग आणि दिशा दाखविण्यास मदत केली. त्यांनी सांगितलेल्या गोष्टी कोणत्याही मोठ्या उपदेशापेक्षा कमी नाहीत. …

Read More »

Chanakya Niti: आचार्य चाणक्य यांच्या या गोष्टी लक्ष्यात ठेवल्या तर शत्रूं वर देखील मिळेल विजय

Chanakya Niti

Chanakya Niti: यश मिळवण्यासाठी माणसाला आपल्या जीवनात कठोर मेहनत करावी लागते, पण यश भेटल्या नंतर शत्रू  आटोमॅटिक तयार होतात. यश मिळाल्या नंतर तुमच्या सोबत काही असे घडत असेल तर चाणक्यांनी सांगितलेल्या गोष्टी वर अंमल करायला पाहिजे. आचार्य चाणक्य यांच्यामते यश मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यासोबतच शत्रूंना पराभूत करण्याची पद्धत ही वेळीच आत्मसात …

Read More »

Chanakya Niti: जर बिजनेस करत असाल तर, लक्षात ठेवा चाणक्यांनी सांगितलेल्या ह्या गोष्टी

Chanakya Niti

Chanakya Niti: जीवनात यश मिळवण्यासाठी जास्त पैसे कमवणे हे प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते. काही वेळेस खूप मेहनत केल्यावर देखील लोकांना अपयशाचा सामना करावा लागतो. अशा वेळेस व्यक्तीच्या मनात निराशा येते, तो विचार करण्याच्या स्थिति राहत नाही. अशा वेळेस जर तुम्ही पण अपयशाचा सामना करत असाल आणि जीवनामध्ये निराश झाले असाल …

Read More »

Chanakya Niti: या गोष्टी मध्ये लपलेला आहे यशाचे रहस्य, अडचणी मधून पण सहज निघेल मार्ग

Chanakya Niti

Chanakya Niti: माणसाला आयुष्यात अडचणीच्या सामना करावा लागतो. पण काही लोक संकट समोर घाबरून जातात आणि आपले पाय मागे घेतात. पण काही लोक असे असतात जे परिस्थितीचा सामना खंबीर पणाने करतात. यश अशा लोकांच्या पायाचे चुंबन घेते. अडचणी प्रत्येकाच्या आयुष्यात येतात पण त्या अडचणीला आयुष्यातून नेहमीसाठी दूर करता येत नाही …

Read More »

Chanakya Niti: या प्रवृति लोक होतात दुसऱ्याच्या स्वार्थीपणाचे शिकार होतात

Chanakya Niti vichar

Chanakya Niti: आचार्य चाणक्य एक असे विद्वान व्यक्ती आहे ज्यांनी एक शिक्षकाची भूमिका देखील पार पडली आहे. आचार्य फक्त एक कूटनीतिज्ञ नव्हते तर त्यासोबत ते रणनीतीकर आणि अर्थशास्त्री देखील होते. त्यांनी सांगितलेले गोष्टी आज देखील प्रासंगिक आहे, आताच्या जीवनात देखील त्या लागू होतात. नीतिशास्त्र या ग्रंथा मधून चाणक्य यांनी समाजाचे …

Read More »

Chanakya Niti: यशस्वी बनायचे असेल तर, चुकून हि करू नका ह्या चुका

Chanakya Niti gyan

Chanakya Niti: आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या गोष्टी आजही खऱ्या आहेत. आचार्य चाणक्यांनी आपल्या नीतिशास्त्र यशा बद्दल काही महत्वपूर्ण गोष्टी सांगितलेल्या आहे. चाणक्य नीती मध्ये सांगितले आहे कि, माणसाला यश मिळवण्यासाठी कोणते काम केले पाहिजे आणि कोणत्या कामा पासून दूर राहिले पाहिजे. काही वेळेस किती ही कष्ट केल्यावर आपल्या हातात अपयश येते, चुका …

Read More »