Breaking News

Tag Archives: chanakya quotes

Chanakya Niti: हे 4 मंत्र बदलुन देतात माणसाचे जीवन, नाही राहत कोणत्या गोष्टीची कमी

Chanakya Niti vichar

Chanakya Niti: आचार्य चाणक्यांनी आनंदित जीवनाचे खुप मार्ग सांगितले आहे. जर त्यांनी सांगितलेल्या गोष्टी आत्मसाथ केल्या तर माणसासाठी कोणता त्रास मोठा राहत नाही आणि तो प्रत्येक समस्याचे समाधान सहज रित्या शोधुन घेतो. आचार्य चाणक्यांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट मौल्यवान आहे. शेकडो वर्षांपूर्वीच्या परिस्थितीकडे बघून त्यांनी सांगितलेल्या गोष्टी आजच्या काळात हि समजून …

Read More »

Chanakya Niti: हे लोक शत्रूपेक्षा जास्त प्राणघातक ठरतात,त्यांच्याकडून कधीही मदत घेऊ नका

Chanakya Niti gyan

Chanakya Niti: आचार्य चाणक्य एक महान कूटनीतिज्ञ, राजनीतिज्ञ, अर्थशास्त्री आणि समाजशास्त्री होते. त्यांनी नीति शास्त्रमध्ये खुप गोष्टीचा उल्लेख केला आहे. या गोष्टीचा पालन करून व्यक्ति आपल्या जीवनाला यशस्वी बनवू शकतो. आचार्य चाणक्यांनी नीति शास्त्रमध्ये काही अशा लोकांबद्दल उल्लेख केला आहे, ज्यांच्या कडून कधी मदत मागु नये. या लोकांना मदत मागणे …

Read More »

Chanakya Niti: या 3 मार्गांनी कमावलेला पैसा कधीही व्यक्तीकडे राहत नाही

Chanakya Niti gyan 1

Chanakya Niti: आचार्य चाणक्य यांच्या नुसार चुकीच्या मार्गाने कमावलेला पैसा माणसाकडे कधीच राहत नाही. चुकीच्या पद्धतीने कमावलेली संपत्ती लवकर नष्ट होते. अशा पद्धतीने कमावलेला धन कधीही टिकत नाही. आचार्य चाणक्य यांनी नीती शास्त्रामध्ये संपत्तीशी संबंधित काही गोष्टी सांगितल्या आहेत. नीती शास्त्रात लिहिले आहे की, चुकीच्या मार्गाने कमावलेला पैसा कधीच माणसाकडे …

Read More »

Chanakya Niti: जवळचा मित्र असो किंवा जीवनसाथी यांच्या सोबत चुकूनही करू नका या गोष्टींवर चर्चा

Chanakya Niti gyan

Chanakya Niti: आचार्य चाणक्य यांनी आपल्या ग्रंथ चाणक्य नीतीमध्ये लोकांना जीवन योग्य पद्धतीने जगण्याची कला शिकवली आणि त्या छोट्या चुका सुधारण्याबद्दल सांगितले, ज्या आपण नकळत करतो आणि त्याचा फटका आपल्याला सहन करावा लागतो. आचार्य चाणक्यचे म्हणणे होते कि जेव्हा आपण कोणावर विश्वास करतो, डोळे बंद करुण करतो. त्यांच्याशी आपण काहीही …

Read More »

Chanakya Niti: या 4 परिस्थिती व्यक्तिला गुदमरणारे जीवन जगण्यास भाग पाडतात

Chanakya Niti 2

Chanakya Niti: आचार्य चाणक्यांनी एक श्लोकद्वारे 4 असा परिस्थिती बद्दल सांगितले आहे. जर या परिस्तिथी कोणत्या माणसाच्या जीवनात आल्या तर त्यांच्यासाठी जीवन जगणे पण आवघड होऊन जाते. तो प्रत्येक क्षणी गुदमरून जीवन जगतो. कान्तावियोगः स्वजनापमानं ऋणस्य शेषं कुनृपस्य सेवा, दारिद्र्यभावाद्विमुखं च मित्रं विनाग्निना पञ्च दहन्ति कायम् चाणक्याच्या वरील श्लोकचा अर्थ पुढील …

Read More »

Chanakya Niti: आत्मसात करा ह्या युक्ती कठीण काळात प्रत्येक समस्येतून सहज मार्ग काढू शकाल 

Chanakya Niti dhoran

Chanakya Niti: आचार्य चाणक्यांनी नीति शास्त्रमध्ये खुप गोष्टीचा उल्लेख केला आहे. या गोष्टीचे पालन करून  व्यक्ति आपल्या जीवनाला यशस्वी बनवु शकतो. जीवनात येणाऱ्या कठीण काळाचा सामना करू शकतो. आचार्य चाणक्य हे महान विद्वान तसेच शिक्षक होते. आपल्या धोरणांच्या जोरावर त्यांनी एका सामान्य मुलाला चंद्रगुप्ताला सम्राट बनवले. आचार्य चाणक्य यांनी नीतिशास्त्रात …

Read More »

Chanakya Niti: पद, प्रतिष्ठा और सम्मान मिळवण्यासाठी आचार्य चाणक्य यांच्या या गोष्टी कडे द्या लक्ष

Chanakya Niti vichar

Chanakya Niti: नीती शास्त्रमध्ये आचार्य चाणक्यांनी माणसांच्या संबंधित काही गोष्टी उल्लेख केला आहे. या गोष्टी पालन करून मनुष्य जीवनामध्ये यश प्राप्त करू शकता. आचार्य चाणक्यच्या अनुसार मान-सम्मान प्राप्त करण्यासाठी व्यक्तीला या गोष्टीकडे लक्ष दिले पाहिजे त्या पुढील प्रमाणे. खोटे बोलू नये आचार्य चाणक्यच्या अनुसार व्यक्तीने कधीही खोटे बोलू नये. बरेच …

Read More »

Chanakya Niti: आचार्य चाणक्य सांगत अशा ४ लोकांपासून लांबच राहा, कधी आणू शकतात अडचणीत

Chanakya Niti shastra

Chanakya Niti: आचार्य चाणक्यांनी नीतिशास्त्रामध्ये मनुष्य जीवना संबंधित काही गोष्टीचा उल्लेख केला आहे. या गोष्टीचे पालन करून व्यक्तीला आपल्या जीवनात यश भेटेल. आचार्य चाणक्यांनी नीतिशास्त्रामध्ये काही अशा गोष्टीचा उल्लेख केला ज्या पासून लोकांनी थोडे लांबच राहिले पाहिजे. गोड बोलणारे आचार्य चाणक्यच्या नुसार व्यक्तीला गोड बोलणाऱ्या व्यक्ती पासून लांबच राहिले पाहिजे, …

Read More »

Chanakya Niti: जीवनामध्ये या गोष्टी गुप्त ठेवायला पाहिजे, नाहीतर शत्रू घेतील त्याचा फायदा

Chanakya Niti gyan

Chanakya Niti: आचार्य चाणक्य यांच्या नीती या आजच्या काळात देखील लोकांना मार्गदर्शन करतात. आचार्य चाणक्यांनी आपल्या नीतिशास्त्रात मनूष्य जीवनात जोडणाऱ्या पैलूंचे विस्ताराचे वर्णन केले आहे. त्यांच्यामुळे माणसाचे आयुष्य तर सुधारतेच पण त्याला प्रत्येक टप्प्यावर यशही मिळते. आपल्या नीतिशास्त्र मध्ये आचार्य चाणक्य म्हणतात अशी काही गोष्टी आहे ज्या मनुष्याने गुप्त ठेवायला …

Read More »

Chanakya Niti: तुम्हाला सुखी वैवाहिक जीवन हवे असेल तर या गोष्टी लक्षात ठेवा

Chanakya Niti

Chanakya Niti: आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीतिशास्त्र चाणक्य नीतीमध्ये काही गोष्टींबद्दल सांगितले आहे, विवाह किंवा इतर कोणत्याही नातेसंबंधात जोडीदाराची परीक्षा घेणे खूप महत्वाचे आहे. सुखी वैवाहिक जीवनासाठी तुमचा जोडीदार चांगला असणं सर्वात महत्त्वाचं आहे. जोडीदार चांगला असेल तरच तुमचे आयुष्य आनंदी आणि आरामात जाते. म्हणूनच लग्नाआधी जोडीदाराची निवड नेहमी काळजीपूर्वक …

Read More »